धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कीळीत झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात शेती व सर्वसामाण्याच्या घरदार संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे शासन प्रशासन मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून लोकांचे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मदतीचे साहित्य घेऊन उद्या बुधवार (दि.२४) सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.
बातमी शेअर करा