उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि उच्च दर्जाचे निकष कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील लिपीक भरती प्रक्रियेतील टायपिंग परीक्षेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रांवर झालेला तांत्रिक गोंधळ आणि उमेदवारांच्या आंदोलनानंतर १६ ऑगस्ट रोजी झालेली टायपिंग परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आली असून, ही परीक्षा आता नव्याने घेतली जाणार आहे.
बातमी शेअर करा

