पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit pawar) अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार एका कार्यक्रमात बोलत असताना प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून मोठा गोंधळ घातला आहे. यावेळी (Pune)प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करत प्रहारचे प्रमुख तथा माजी आ.बच्चू कडू यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशी मागणी केली.
बातमी शेअर करा